तक्रार निवारण
तक्रार निवारण प्रणाली
महाराष्ट्रातील नागरिकांना त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. नागरिक त्यांच्या तक्रारी योग्य कार्यालयात दाखल करू शकतात. तक्रार सादर केल्यानंतर, एक टोकन क्रमांक प्राप्त होईल. या टोकन क्रमांकाच्या मदतीने, तक्रारीची स्थिती जाणून घेता येईल. सक्षम अधिकाऱ्यांकडून २१ कामकाजाच्या दिवसांच्या आत तक्रारीचे निराकरण केले जाईल. प्राप्त तक्रारीच्या निराकरणाच्या गुणवत्तेसाठी नागरिक “”समाधानी” / “”असमाधानी”” म्हणून अभिप्राय देऊ शकतात. जर नागरिक असमाधानी असेल तर तो त्यांची तक्रार उच्च अधिकाऱ्यांकडे हस्तांतरित करू शकतो.
तक्रार निवारण प्रणाली